News

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, एक भाविक बालाजी मंदिरात १४० कोटींचे दान करणार आहे.
पचन सुधारते खोबऱ्यातील फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या समस्या टाळता येतात.
साधा चहा जो आपण रोज पितो. त्यात आलं, वेलची असे पदार्थ घालून चव वाढवता येते. तसेच तुळस आणि सुके मसाले घालून छान फक्कड असा मसाला चहा केला जातो. घशासाठी औषधच आहे. कोरा चहा गावात जास्त प्यायला जातो.
भारतातील सर्वात जुने शहर काशी आहे, जे शिवपुरी म्हणूनही ओळखले जाते. वेद आणि पुराणांमध्येही याचा उल्लेख आहे. कन्याकुमारी हे भारतातील शेवटचे शहर मानले जाते. येथे असलेल्या धनुषकोडीला शेवटचा रस्ता म्हणतात.
पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले असे म्हणतात, ते ज्यांच्या दारी असते त्यांना कोणकोणते लाभ होतात ते जाणून घ्या ...
कोल्हापूर : वारणानगरजवळच्या अमृतनगर परिसरातील रहिवासी प्रथमेश कुंभार यांना गेल्या सोमवारी एका मळ्यात एक अनोखा आणि ओबडधोबड ...