资讯

अक्षय कुमारने आपल्या सहा मालमत्ता विकल्या आहेत. या अचानक झालेल्या मालमत्ता विक्रीमुळे बॉलिवूडमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बोरिवली, वरळी आणि लोअर परळ येथील मालमत्तांची विक्री झाली आहे. बोरिवलीतील ...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी धक्कादायक दावा केला आहे. तपास यंत्रणांनी मोदी, मोहन भागवत आणि आदित्यनाथांचे नाव घेण्यासाठी दबाव टाकल्याचे त्यांनी म्हटले. 'मी ...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी धक्कादायक दावा केला आहे. तपास यंत्रणांनी पंतप्रधान Modi, Mohan Bhagwat आणि Yogi Adityanath यांचं नाव घेण्यासाठी दबाव टाकल्याचं ...
अकोल्यातील एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी वस्तीगृहासाठी निधी मंजूर करण्याबाबत वक्तव्य केले. "सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जातंय" असे शिरसाट म्हणाले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी 'सनात ...
यवत येथे घडलेल्या घटनेनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. राज्यामध्ये शांतता राखण्यासाठी त्यांनी ...
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी 'सनातनी दहशतवाद' असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी सनातन ...
पुण्यातील यवत येथे घडलेल्या घटनेनंतर Sharad Pawar यांनी राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यवतमध्ये ...
Chhagan Bhujbal on Dattatray Bharane : सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात, ...
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, ...
आज शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात Raj Thackeray आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार Sanjay Raut एकाच मंचावर उपस्थित ...
जळगावमध्ये महसूल दिनाच्या कार्यक्रमात दोन मंत्र्यांमध्ये जुगलबंदी झाली. एका मंत्र्याने महसूल विभागातील चांगल्या अधिकाऱ्यांचे ...
परभणीतील Somnath Suryavanshi यांच्या मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अज्ञात ...