News

गेल्या काही वर्षांमधल्या कसोटी संघाचा विचार केल्यास सचिन, सेहवाग, द्रविड, लक्ष्मण, गांगुली आणि आता विराट, रोहित या दिग्गज फलंदाजांशिवाय भारतीय टीम कसोटीच्या मैदानात उतरणार आहे. लीड्सच्या मैदानात या लढ ...
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना ...
खेकड्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण इतर मांसाहाराइतकंच असतं, पण तो संतृप्त चरबीपासून मुक्त असतो. त्यामुळे हा एक आरोग्यदायी आणि ...
मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघर येथे मुसळधार पावसामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून योग्य नियोजन न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. रस्त्या ...
वर्धापन दिनालाच ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का...काल बैठकीला उपस्थित असलेले दोन नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार...शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवकही शिंदेंच्या गळाला... शिंदेंच्या शिव ...
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील आळते इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशामध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्यासोबतच राहणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिक शॉक देऊन हत ...
शिवसेनेचा ५९वा वर्धापन दिन, मुंबईत ठाकरे आणि शिंदेंकडून मेळाव्याचं आयोजन..महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना ...
"माणूस एक सामाजिक प्राणी आहे," हे ग्रीक तत्त्वज्ञ अरिस्टॉटलचं वाक्य आपण अनेकदा ऐकलं आहे. पण खरं विचार केला तर हे वाक्य आजच्या ...
विरांगणा महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, यांना झांशीची राणी लक्ष्मीबाई म्हणनू ओळखले जाते, त्या भारतातील महिला ...
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
पंढरपूरची वारी 800 वर्षांहून अधिक जुनी, 14 व्या शतकातील एक जिवंत परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांनी सुरू केलेली ...